२१ व्या शतकात शेतकरी, ग्रामस्थ यांना हक्काच्या सातबाराच्या नकाशासाठी ३५ वर्षे वाट पाहावी लागणे ही शोकांतिका – विक्रांत सावंत
२१ वे शतक हे प्रगतीचे, उच्च तंत्रज्ञान याचे ओळखले जाते. असे असताना माजगाव सारख्या एक स्वयंपूर्ण गावातील ग्रामस्थांना आज देखील सातबारा नकाशांसाठी गेली ३५ वर्षे न्याय मिळत नसेल.भूमिलेख किव्हा त्या…
