इथला शेतकरी, व्यापारी सहनशील मात्र…..
लांबलेला पाऊस, वातावरणातील बदल, अवेळी पडून गेलेला पाऊस, वन्य प्राणी यामुळे शेतकरी आणि आंबा आणि काजू व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला आहे.शेतकरी आणि लहान व्यापारी यांसाठी अस्मानी संकट हे नवीन नाहीत…
लांबलेला पाऊस, वातावरणातील बदल, अवेळी पडून गेलेला पाऊस, वन्य प्राणी यामुळे शेतकरी आणि आंबा आणि काजू व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला आहे.शेतकरी आणि लहान व्यापारी यांसाठी अस्मानी संकट हे नवीन नाहीत…
आंबा व काजू हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे पिके आहेत.ही पिके म्हणजे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन आहे.यावर्षी आंबा व काजूच्या झाडांना मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहर आला होता परंतु उशिरापर्यंत…
२० फेब्रुवारी दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावात काही गावगुंडानी दारूच्या नशेत छत्रपती शिवरायांचे स्मारक उखडून काढण्याचा प्रयत्न केला जात होता त्यावेळी त्या गावातील काही शिवप्रेमी भगिनी यांनी स्मारक हलवण्यास प्रखर…
ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला होता. त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यासंदर्भात हालचाली चालू होत्या. मात्र आता शासन स्थरावरून एक निर्णय आला आहे. ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला आहे त्या ग्रामपंचायती वर सरपंच प्रशासक…
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ओळख दिली. हिंदू धर्मासाठी त्यांनी दिलेलं योगदान मोठ आहे. हिंदू म्हणून आपण श्वास घेतोय याच सगळं श्रेय छत्रपती शिवरायांना जात अस मत पालकमंत्री नितेश राणे यांनी…
कोकण बोर्ड झाल्यापासून कोकण विभागाचा डंका आपल्याला पाहायला मिळत आहे.अनेक विद्यार्थी दहावी बारावी मध्ये मोठ्या प्रमाणात चांगले टक्केवारी घेऊन उत्तम यश संपादन करत आहेत. मात्र हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये कुठेतरी…
दोडामार्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर आज मतदाना दिवशी भाजपा युवानेते विशाल परब यांनी दोडामार्ग तालुक्यातील माटणे जिल्हा परिषदेतील माटणे, आयी, वझरे येथील ठिकठिकाणी बुथवर भेटी देऊन आढावा घेतला…