Category: करिअर

स्व. दिनकर धारणकर सरांची नाट्यचळवळ घराघरात पोचवण्यासाठी पुढील वर्षीचा क्षितिज नाट्यमहोत्सव भव्यदिव्य करणार. – विशाल परब

सावंतवाडी नगरपरिषद आणि क्षितिज इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिनकर धारणकर स्मृती “क्षितिज नाट्यमहोत्सव २०२६” (बालनाट्य) चे उद्घाटन भाजपा युवानेते विशालजी परब यांच्याहस्ते झाले.यावेळी उपस्थित नाट्यरसिकांना संबोधीत करताना विशालजी…

हिंदू म्हणून श्वास घेतोय याच श्रेय छत्रपती शिवरायांना- पालकमंत्री नितेश राणे

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ओळख दिली. हिंदू धर्मासाठी त्यांनी दिलेलं योगदान मोठ आहे. हिंदू म्हणून आपण श्वास घेतोय याच सगळं श्रेय छत्रपती शिवरायांना जात अस मत पालकमंत्री नितेश राणे यांनी…

स्पर्धा परीक्षा आणि कोकणातील विद्यार्थी..

कोकण बोर्ड झाल्यापासून कोकण विभागाचा डंका आपल्याला पाहायला मिळत आहे.अनेक विद्यार्थी दहावी बारावी मध्ये मोठ्या प्रमाणात चांगले टक्केवारी घेऊन उत्तम यश संपादन करत आहेत. मात्र हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये कुठेतरी…

कालिकादास घाटवाळा सर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी पंचायत समिती येथे युवक मंडळ विकास अभियानाचा औपचारिक शुभारंभ उत्साहात संपन्न..

मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग युवक कल्याण क्रीडा मंत्रालय आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिंधुदुर्ग जिल्हा उपसंपादक श्री कालिकादास घाटवाळा सर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी…

स्थानिक निवडणुकीत नोटा ची वाढती मते चिंतेची बाब

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. अनेक उमेदवार भरघोस मतांनी तर काही उमेदवार हे काट्यावर पास झाले. मात्र या स्थानिक निवडणुकीत नोटा हा पर्याय विशेष भाव खाऊन…

जेव्हा निवडणूक भरकटवली जाते..

खरंतर महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा म्हणून ओळखला जातो. याच महाराष्ट्रात अनेक समाज सुधारक होऊन गेले. त्यांनी अंधश्रद्धेला मूठमाती देत डोळस पणे पाहण्यास शिकवले. मात्र अजूनही काही लोक श्रद्धा आणि अंधश्रद्धा…

असाही प्रामाणिकपणा..

दिवसेंदिवस नीतिमत्तेचा ऱ्हास होताना दिसत आहे. प्रामाणिकपणाला केराची सुपली दाखवली जात आहे. अश्यातच २ तरुणांनी प्रामाणिकपणाची मिसाल प्रस्तुत केली आहे. संदेश ग्राफिक्स या संदेश कुणकेरकर यांच्या मालकीच्या दुकानाच्या समोर संदेश…

रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या प्रेरणेतून रक्त दानाचे विक्रमी संकलन.

नाणीज : जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून केवळ १५ दिवसात १ लाख ७१ हजार १५० रक्त बाटल्यांचे संकलन झाले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही रक्त दानासारखे महान, पुण्यदायी, समाजहिताचे कार्य मोठ्या…

You missed

error: Content is protected !!