इथला शेतकरी, व्यापारी सहनशील मात्र…..
लांबलेला पाऊस, वातावरणातील बदल, अवेळी पडून गेलेला पाऊस, वन्य प्राणी यामुळे शेतकरी आणि आंबा आणि काजू व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला आहे.शेतकरी आणि लहान व्यापारी यांसाठी अस्मानी संकट हे नवीन नाहीत…
लांबलेला पाऊस, वातावरणातील बदल, अवेळी पडून गेलेला पाऊस, वन्य प्राणी यामुळे शेतकरी आणि आंबा आणि काजू व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला आहे.शेतकरी आणि लहान व्यापारी यांसाठी अस्मानी संकट हे नवीन नाहीत…
आंबा व काजू हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे पिके आहेत.ही पिके म्हणजे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन आहे.यावर्षी आंबा व काजूच्या झाडांना मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहर आला होता परंतु उशिरापर्यंत…
म्हापण ते वेंगुर्ला सागरी महामार्ग पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने वाहनधारकांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.याची दखल घेत जिल्हा परिषद म्हापण मतदार संघाच्या नवनिर्वाचित जि.प.सदस्या सौ.यज्ञा साळगांवकर,म्हापण पंचायत समिती मतदार…
आज सावंतवाडी नगरपालिकेची पहिलीच सभा पार पाडली. विशेष म्हणजे या सभेत भाजप आणि शिवसेना ( शिंदे सेना ) यांच्यातच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. दोन्ही पक्ष राज्य पातळीवर सत्तेत आहेत. मात्र…
सावंतवाडी नगरपालिकेची आजची सभा गाजली ते माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या आक्रमक भूमिकेमुळे.संजू परब यांनी ही सभा विद्यमान नगर अध्यक्षा श्रद्धा भोसले ह्या ऑनलाइन पद्धतीने चालवत होत्या त्याला…
ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला होता. त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यासंदर्भात हालचाली चालू होत्या. मात्र आता शासन स्थरावरून एक निर्णय आला आहे. ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला आहे त्या ग्रामपंचायती वर सरपंच प्रशासक…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सुविधा सावंतवाडी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब यांनी…
सावंतवाडी नगरपरिषद आणि क्षितिज इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिनकर धारणकर स्मृती “क्षितिज नाट्यमहोत्सव २०२६” (बालनाट्य) चे उद्घाटन भाजपा युवानेते विशालजी परब यांच्याहस्ते झाले.यावेळी उपस्थित नाट्यरसिकांना संबोधीत करताना विशालजी…
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ओळख दिली. हिंदू धर्मासाठी त्यांनी दिलेलं योगदान मोठ आहे. हिंदू म्हणून आपण श्वास घेतोय याच सगळं श्रेय छत्रपती शिवरायांना जात अस मत पालकमंत्री नितेश राणे यांनी…
वेंगुर्ला गवळीवाडा रस्त्याचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते आज करण्यात आला. गेली अनेक वर्षे या रस्त्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. या रस्त्यासाठी नगरसेवक शीतल आंगचेकर…