जात-पात विसरून हिंदू एकजुटीचा संदेश…
जात, पंथ आणि उपजातींच्या चौकटीत अडकून न राहता केवळ हिंदू म्हणून एकत्र येणे ही आजच्या काळाची गरज असून, हिंदू समाजाची एकजूट हीच त्याची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन सिंधुमित्र सेवा…
जात, पंथ आणि उपजातींच्या चौकटीत अडकून न राहता केवळ हिंदू म्हणून एकत्र येणे ही आजच्या काळाची गरज असून, हिंदू समाजाची एकजूट हीच त्याची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन सिंधुमित्र सेवा…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमापुजन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा युवानेते…
हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती, मूल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी मळगाव शालू मंगल कार्यालय येथे रविवारी दिनांक ३१ मे रोजी सकल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी प्रमुख मार्गदर्शक…
वेंगुर्ला बेळगाव हायवे रोड कोलगाव येथील धुरीवाडी येथील पूल जीर्ण झालेले आहे. अश्यातच पुलाचा खालचा भाग हा कमकुवत होत चालला. साधारण १० वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मोठा पूर आला…
होय वारसा आहे संघर्षाचा.. वारसा आहे सामाजिक जाणीवेचा.. वारसा आहे उपेक्षित, गरजू व्यक्तींच्या मदतीचा..वारसा आहे शैक्षणिक क्रांतीचा.. वारसा आहे युवा रोजगार निर्मितीचा.. अगदी हा वारसा चालत आला आहे तो आजोबा…
सावंतवाडी तालुक्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मोती तलावाच्या पुनरुज्जीवन व आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आणि सविस्तर सादरीकरण पार पडले. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री…
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’च्या निवडणूकीत ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांचा पत्ता कट झाल्यानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के-सामंत यांच्यावर गंभीर आरोप होऊ लागले. मंत्र्यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी…
अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या सिंधुदुर्ग अध्यक्षपदी ॲड. राजीव बिले , सचिव पदी अजित कानशिडे व जिल्हा संघटक पदी विजय चौकेकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रिय उपाध्यक्ष अंधश्रध्दा निर्मुलन…
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष युवा नेते,तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सामाजिक बांधिलकी, आरोग्य सेवा, आणि सांस्कृतिक जपणुकीचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार…
देशसेवेचा दैदिप्यमान वारसा लाभलेले आणि १९६५ व १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीरयोद्धे, सातार्डा येथील निवृत्त सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (वय ८२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सातार्डा येथील…