गणेश चतुर्थीपूर्वी आंबा काजू नुकसान भरपाई आणि पीक पाहणी नोंदणी पूर्वीप्रमाणे करून देण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने भेट घेत तहसीलदारांना दिले निवेदन..

शासन स्थरावरून आंबा, काजू पीक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मात्र ती गणेश चतुर्थी पूर्वी मिळावी.अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच शासनाने पीक पाहणी नोंदणी करण्याचे काम सुरु केले…

error: Content is protected !!