आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आंबा -काजू उत्पादक शेतकऱ्यांना 12 तासांत शासनाकडून २०९.१० कोटींची मदत जाहीर..
पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्र्यांना धारेवर धरल्यामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आ. राणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर…
