Category: संपादकीय

बांदा, शेर्ले, निगुडे, सोनुर्ली न्हावेली मार्गे बस सेवा सर्व फेऱ्या सुरू करणार – गुरुदास गवंडे व लोकप्रतिनिधी यांच्या लढ्याला यश..

विभाग नियंत्रक रा.प.म. कणकवली सिंधुदुर्ग यांना दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी माजी उपसरपंच निगुडे गुरुदास गवंडे यांनी पत्र दिलं होतं. त्या पत्रात त्यांनी ११ फेरींची मागणी केली होती,परंतु दिनांक २३…

पत्रकार रामचंद्र कुडाळकर यांच्या आईंचे देहावसान..

होडावडे येथील रहिवासी लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर (७९) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.गेले काही दिवस त्या आजारी होत्या.पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन…

सावंतवाडीतील जनतेला विकासाकडे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प – अनिल निरवडेकर..

Ratayभारतीय जनता पक्षाने मला जो प्लॅटफॉर्म दिला.माझ्या प्लॅटफॉर्म बरोबर सर्व भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सगळे उपस्थित होते.सगळ्यांच्या उपस्थितीत अतिशय खेळी मेळीत विरोधकांनी देखील आपली…

एसटी प्रशासनाच्या विरोधातील उद्याचा संघर्ष अटळ – माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांचा इशारा

गेली ३० वर्ष मळगाव सावंतवाडी रेल्वे स्टेशन सुरू होऊन सावंतवाडी एसटी प्रशासनाने बांदा पंचक्रोशीतून एसटी फेऱ्या सुरू करण्याबाबत कोणत्याही प्रकारे निर्णय घेतला नाही. बांदा व इन्सुली पंचक्रोशीतून सन २०१७ पासून…

इथला शेतकरी, व्यापारी सहनशील मात्र…..

लांबलेला पाऊस, वातावरणातील बदल, अवेळी पडून गेलेला पाऊस, वन्य प्राणी यामुळे शेतकरी आणि आंबा आणि काजू व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला आहे.शेतकरी आणि लहान व्यापारी यांसाठी अस्मानी संकट हे नवीन नाहीत…

विचित्र अपघात..

सावंतवाडी कोर्ट परिसरात चारचाकी आणि एस. टी. बस यामध्ये विचित्र अपघात पाहायला मिळाला. एम. एच. १२एफ पी. ६६९३ क्रमांकाची गाडी थेट एस. टी. बसवर आदळली. यात हैराणीची गोष्ट अशी की…

अवकाळी पावसाने आंबा व काजू बागायतदारांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष..

आंबा व काजू हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे पिके आहेत.ही पिके म्हणजे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन आहे.यावर्षी आंबा व काजूच्या झाडांना मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहर आला होता परंतु उशिरापर्यंत…

म्हापण ते वेंगुर्ला सागरी महामार्ग नादुरुस्त रस्ताचे काम लवकरच..

म्हापण ते वेंगुर्ला सागरी महामार्ग पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने वाहनधारकांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.याची दखल घेत जिल्हा परिषद म्हापण मतदार संघाच्या नवनिर्वाचित जि.प.सदस्या सौ.यज्ञा साळगांवकर,म्हापण पंचायत समिती मतदार…

त्या विघ्नसंतोषी नराधमांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी शिवप्रेमिंचे तहसीलदार दोडामार्ग यांना निवेदन..

२० फेब्रुवारी दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावात काही गावगुंडानी दारूच्या नशेत छत्रपती शिवरायांचे स्मारक उखडून काढण्याचा प्रयत्न केला जात होता त्यावेळी त्या गावातील काही शिवप्रेमी भगिनी यांनी स्मारक हलवण्यास प्रखर…

पहिल्याच सभेत ऍड. अनिल निरवडेकर यांनी पाडली छाप..

आज सावंतवाडी नगरपालिकेची पहिलीच सभा पार पाडली. विशेष म्हणजे या सभेत भाजप आणि शिवसेना ( शिंदे सेना ) यांच्यातच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. दोन्ही पक्ष राज्य पातळीवर सत्तेत आहेत. मात्र…

error: Content is protected !!