शेवटी मिळवून दाखवलंच..
खडतर प्रवास, जिद्द, संयम या जोरावर हव्या त्या यशाला गवसणी घालता येथे याच उदाहरणं म्हणजे नुकतीच मीरा भाईंदर येथे पोलीस ठाण्यात नेमणूक झालेली कोलगाव येथील दीपाली राऊळ.. गेली ४ वर्षे…
खडतर प्रवास, जिद्द, संयम या जोरावर हव्या त्या यशाला गवसणी घालता येथे याच उदाहरणं म्हणजे नुकतीच मीरा भाईंदर येथे पोलीस ठाण्यात नेमणूक झालेली कोलगाव येथील दीपाली राऊळ.. गेली ४ वर्षे…
व्हॉइस ऑफ मीडिया’ ही संघटना ७८ देशामध्ये पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय पद्धतीने कार्यरत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचा वाढता प्रभाव पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संघटनेचा विस्तार वेगाने होत असून…
सिंधुदुर्ग धर्मप्रांत २००५ साली उदयास आला. या धर्म प्रांतातील सावंतवाडी मिलाग्रीस महामंदिराचे नूतनिकरण गेल्या पाच वर्षांपासून सुरु करून आजच्या घडीला पूर्णत्वास आले आहे. या स्थापना झालेल्या ऐतिहासिक आणि पहिल्या पुनर्रचित…
सोशल मीडियावर ‘कोकणची वृषाली’ म्हणून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध कलावंत वृषाली सुधाकर रेडकर – येळावीकर यांना यावर्षीचा मानाचा ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ देऊन गौरविण्यात आले. विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल…
बारावी बोर्ड परीक्षेत कु. गायत्री विवेकानंद बागलकर हिने तब्बल ९५.६७ % गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या…
तालुक्यातील वेर्ले सटवाडी येथे सालाबाप्रमाणे वार्षिक श्री देव राणे वस मंदिर येथे श्री सत्यनारायण महापूजा सोमवार दिनांक ४ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.तरीही या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची…
आर. पी. डी. हायस्कुल चा यावर्षीचा बारावीचा निकाल ९५. ४६ %.. विज्ञान शाखा १- तन्वी वामन काणेकर – ९०. १७% 2- श्रेया गुणाजी गवस – ९०. % ३- सोहम सचिन…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्याकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी फेब्रुवारी 2026 चा निकाल जाहीर झाला. यामध्ये दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कु.…
शास्त्रीय संगीतातील नवोदित आणि हौशी गायक-गायिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट १ आणि सम्राट क्लब मये यांच्या संयुक्त विद्यमाने ‘२० व्या सम्राट संगीत सितारा’ या भव्य शास्त्रीय…
मळगाव येथील ग्रामस्थांनी पावसाळ्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करत महावितरणकडे निवेदन सादर केले. या निवेदनात मुख्य लाईनवरील झाडांची छाटणी, जीर्ण व धोकादायक वीज खांबांचे…