स्वच्छ गाव, सुंदर गावासाठी मळगाव येथे अनोखी शक्कल..
अलीकडे गावांची स्वच्छता हा अतिशय गंभीर विषय बनत चाललाय. गावात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. शासन स्थरावर देखील विविध उपाययोजना राबविल्या जात असतात. मात्र यात म्हणावे तेवढे यश मिळत…
अलीकडे गावांची स्वच्छता हा अतिशय गंभीर विषय बनत चाललाय. गावात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. शासन स्थरावर देखील विविध उपाययोजना राबविल्या जात असतात. मात्र यात म्हणावे तेवढे यश मिळत…
यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा मेकॅनिकल विभागाचे अधिव्याख्याता सचिन सुनील लांजेकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘हीट ट्रान्सफर’ विषयात पीएचडी संपादन केली आहे. कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटीतून त्यांनी ऑटोमोबाईल रेडिएटरमध्ये…
सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील शिंदे गट युवा सेना पक्षाचे धडाडीचे पदाधिकारी मोईन फिरोज खान यांची आज सावंतवाडी युवा सेना उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मोईन खान यांनी मागील काळात…
आज दि. ०१-०६-२०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सहकारमहर्षी स्व. शिवराम भाऊ जाधव यांच्या जयंतीनिमित्त बँकेचे विद्यमान अध्यक्ष श्री. मनीष दळवी साहेब यांनी…
वेंगुर्ला बेळगाव हायवे रोड कोलगाव येथील धुरीवाडी येथील पूल जीर्ण झालेले आहे. अश्यातच पुलाचा खालचा भाग हा कमकुवत होत चालला. साधारण १० वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मोठा पूर आला…
होय वारसा आहे संघर्षाचा.. वारसा आहे सामाजिक जाणीवेचा.. वारसा आहे उपेक्षित, गरजू व्यक्तींच्या मदतीचा..वारसा आहे शैक्षणिक क्रांतीचा.. वारसा आहे युवा रोजगार निर्मितीचा.. अगदी हा वारसा चालत आला आहे तो आजोबा…
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष युवा नेते,तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सामाजिक बांधिलकी, आरोग्य सेवा, आणि सांस्कृतिक जपणुकीचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार…
महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा पुरस्कार प्राप्त साईल तळकटकर यांना कोकणची लोकप्रिय कलेतुन राज पाञ साकारून त्याला अभ्यासपुर्वक प्रबोधनाच्या माध्यमातुन पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांच्या मनात आदर युक्त स्थान निर्माण…
खरंतर केवळ एक दिवस हा आईचा नसतो तर आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा आई मुळे असतो. त्यामुळे केवळ एक दिवस मातृदिन साजरा करून आपण आपल्याच आईच महत्व कमी करत…