Category: वैभववाडी

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 ला मुदतवाढ; आमदार दीपक केसरकर यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार..

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी “सिंधुरत्न समृद्ध योजना” या योजनेची तीन वर्षांची मुदत मार्च २०२५ मध्ये संपुष्टात आली होती. या योजनेला पुढील मुदतवाढ देण्यात यावी,…

एमआयटी’ – लाईफ ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर’ व ‘राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचा १२ मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा!

महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘यशदा’ या प्रशिक्षण केंद्रांनंतर एमआयटी, पुणे व राष्ट्रीय सरपंच संसदचे सर्वेसर्वा डॉ. राहुल कराड यांच्या संकल्पनेतून दौंड, पुणे येथे तब्बल दोनशे…

आजपासून कोकणामध्ये रंगणार शिगमोत्सवाची धूळ..

कोकणी माणूस कुठेही असला तरी दोन सणांना आवर्जून उपस्थित राहतोच एक म्हणजे गणेशोत्सव तर दुसरा म्हणजे शिगमोत्सव.हे दोन्ही सण कोकणी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचे मानले जातात. त्यात खास करून कोकणामध्ये शिगमोत्सवाची…

इथला शेतकरी, व्यापारी सहनशील मात्र…..

लांबलेला पाऊस, वातावरणातील बदल, अवेळी पडून गेलेला पाऊस, वन्य प्राणी यामुळे शेतकरी आणि आंबा आणि काजू व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला आहे.शेतकरी आणि लहान व्यापारी यांसाठी अस्मानी संकट हे नवीन नाहीत…

अवकाळी पावसाने आंबा व काजू बागायतदारांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष..

आंबा व काजू हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे पिके आहेत.ही पिके म्हणजे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन आहे.यावर्षी आंबा व काजूच्या झाडांना मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहर आला होता परंतु उशिरापर्यंत…

सरपंचच कारभारी..

ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला होता. त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यासंदर्भात हालचाली चालू होत्या. मात्र आता शासन स्थरावरून एक निर्णय आला आहे. ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला आहे त्या ग्रामपंचायती वर सरपंच प्रशासक…

हिंदू म्हणून श्वास घेतोय याच श्रेय छत्रपती शिवरायांना- पालकमंत्री नितेश राणे

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ओळख दिली. हिंदू धर्मासाठी त्यांनी दिलेलं योगदान मोठ आहे. हिंदू म्हणून आपण श्वास घेतोय याच सगळं श्रेय छत्रपती शिवरायांना जात अस मत पालकमंत्री नितेश राणे यांनी…

स्पर्धा परीक्षा आणि कोकणातील विद्यार्थी..

कोकण बोर्ड झाल्यापासून कोकण विभागाचा डंका आपल्याला पाहायला मिळत आहे.अनेक विद्यार्थी दहावी बारावी मध्ये मोठ्या प्रमाणात चांगले टक्केवारी घेऊन उत्तम यश संपादन करत आहेत. मात्र हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये कुठेतरी…

You missed

error: Content is protected !!