पाण्याची आणीबाणी..
जिथे पिकते तिथे विकलं जात नाही अशी एक म्हण आहे. हे लागू होतंय ते कोलगावातील पाण्या संदर्भात. कुणकेरी धरणाचे पाणी हे काही वर्षांपूर्वी कोलगाव गावाला मिळत होते. या धरणासाठी कोलगाव,…
जिथे पिकते तिथे विकलं जात नाही अशी एक म्हण आहे. हे लागू होतंय ते कोलगावातील पाण्या संदर्भात. कुणकेरी धरणाचे पाणी हे काही वर्षांपूर्वी कोलगाव गावाला मिळत होते. या धरणासाठी कोलगाव,…
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका असलेल्या कंपनीकडून शहरातील सर्व्हिस रोडच्या डागडुजीचे काम सुरू असताना निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला. याची तात्काळ दखल घेत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शनिवारी रात्री…
सावंतवाडी, रेल्वे स्टेशन, निगुडे, सोनुर्ली बांदा, अशा बस सेवा सुरू करा अशी मागणी निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे व लोकप्रतिनिधी केले होते या मागणीला यश.आज पासून 11 बस सेवा सुरू…
विभाग नियंत्रक रा.प.म. कणकवली सिंधुदुर्ग यांना दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी माजी उपसरपंच निगुडे गुरुदास गवंडे यांनी पत्र दिलं होतं. त्या पत्रात त्यांनी ११ फेरींची मागणी केली होती,परंतु दिनांक २३…
Ratayभारतीय जनता पक्षाने मला जो प्लॅटफॉर्म दिला.माझ्या प्लॅटफॉर्म बरोबर सर्व भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सगळे उपस्थित होते.सगळ्यांच्या उपस्थितीत अतिशय खेळी मेळीत विरोधकांनी देखील आपली…
गेली ३० वर्ष मळगाव सावंतवाडी रेल्वे स्टेशन सुरू होऊन सावंतवाडी एसटी प्रशासनाने बांदा पंचक्रोशीतून एसटी फेऱ्या सुरू करण्याबाबत कोणत्याही प्रकारे निर्णय घेतला नाही. बांदा व इन्सुली पंचक्रोशीतून सन २०१७ पासून…
लांबलेला पाऊस, वातावरणातील बदल, अवेळी पडून गेलेला पाऊस, वन्य प्राणी यामुळे शेतकरी आणि आंबा आणि काजू व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला आहे.शेतकरी आणि लहान व्यापारी यांसाठी अस्मानी संकट हे नवीन नाहीत…
सावंतवाडी कोर्ट परिसरात चारचाकी आणि एस. टी. बस यामध्ये विचित्र अपघात पाहायला मिळाला. एम. एच. १२एफ पी. ६६९३ क्रमांकाची गाडी थेट एस. टी. बसवर आदळली. यात हैराणीची गोष्ट अशी की…
आंबा व काजू हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे पिके आहेत.ही पिके म्हणजे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन आहे.यावर्षी आंबा व काजूच्या झाडांना मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहर आला होता परंतु उशिरापर्यंत…
म्हापण ते वेंगुर्ला सागरी महामार्ग पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने वाहनधारकांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.याची दखल घेत जिल्हा परिषद म्हापण मतदार संघाच्या नवनिर्वाचित जि.प.सदस्या सौ.यज्ञा साळगांवकर,म्हापण पंचायत समिती मतदार…