अवकाळी पावसाने आंबा व काजू बागायतदारांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष..
आंबा व काजू हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे पिके आहेत.ही पिके म्हणजे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन आहे.यावर्षी आंबा व काजूच्या झाडांना मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहर आला होता परंतु उशिरापर्यंत…
