3 जुलै ला होणाऱ्या मिठमुंबरी येथील जलसंमाधी आंदोलनास काँग्रेस चा पाठींबा – साक्षी वंजारी..
सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला महत्त्वाचा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. देवगड म्हणजे हापूस आंबा, काजू, मत्स्यव्यवसाय, स्वच्छ समुद्रकिनारे आणि नैसर्गिक सौंदर्य यांची ओळख असलेला प्रदेश. अशा भागात अणुऊर्जा प्रकल्प…
