Category: वेंगुर्ला

भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांना विन्रम अभिवादन..

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विन्रम अभिवादन..

चांदा ते बांदा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जाळे; सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर..

पत्रकारांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, चांदा ते बांदा हे…

अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन..

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा…!

भाजप स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आम.रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशालजी परब यांच्या संकल्पनेतून रेडी ग्रामपंचायत हद्दीतील रेडकर हॉस्पिटल येथे नवनिर्वाचित सभापती प्रितेश राऊळ यांच्या…

ज्ञान, समाजसेवा आणि कर्तृत्वाला मानाचा मुजरा; भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत वेतोरेत प्रेरणादायी सन्मान सोहळा..

समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना योग्य सन्मान मिळणे हीच खरी समाज प्रगतीची खूण मानली जाते. याच भावनेतून श्री देवी सातेरी वाचनालय, वेतोरे यांच्या वतीने आयोजित सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार…

प्रितेश राऊळ यांना पुन्हा संधी..

माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. शिक्षण व आरोग्य सभापती पदाची माळ पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात पडली आहे. रेडी जिल्हा…

रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्या वतीने नववर्ष प्रारंभीचे औचित्य साधून गुढीपाडव्या निमित्त म्हापण येथे भव्य मिरवणूक..

जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य जी श्री क्षेत्र नाणीजधाम यांच्या प्रेरणेतून आणि रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्या वतीने नववर्ष प्रारंभीचे औचित्य साधून गुढीपाडव्या निमित्त वेंगुर्ला म्हापण येथे मिरवणूक काढण्यात आली होती.…

जगद्गुरु श्रीमंत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून बोरीवलीत महिलांना ‘सुखी संसाराचा मूलमंत्र’ विषयावर मार्गदर्शन..

मुंबईतील बोरीवली येथे महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जगद्गुरु श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आयोजित या कार्यक्रमात ‘सुखी संसाराचा मूलमंत्र’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.. महिला…

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 ला मुदतवाढ; आमदार दीपक केसरकर यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार..

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी “सिंधुरत्न समृद्ध योजना” या योजनेची तीन वर्षांची मुदत मार्च २०२५ मध्ये संपुष्टात आली होती. या योजनेला पुढील मुदतवाढ देण्यात यावी,…

You missed

error: Content is protected !!