Category: वेंगुर्ला

प्रितेश राऊळ यांना पुन्हा संधी..

माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. शिक्षण व आरोग्य सभापती पदाची माळ पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात पडली आहे. रेडी जिल्हा…

रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्या वतीने नववर्ष प्रारंभीचे औचित्य साधून गुढीपाडव्या निमित्त म्हापण येथे भव्य मिरवणूक..

जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य जी श्री क्षेत्र नाणीजधाम यांच्या प्रेरणेतून आणि रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्या वतीने नववर्ष प्रारंभीचे औचित्य साधून गुढीपाडव्या निमित्त वेंगुर्ला म्हापण येथे मिरवणूक काढण्यात आली होती.…

जगद्गुरु श्रीमंत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून बोरीवलीत महिलांना ‘सुखी संसाराचा मूलमंत्र’ विषयावर मार्गदर्शन..

मुंबईतील बोरीवली येथे महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जगद्गुरु श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आयोजित या कार्यक्रमात ‘सुखी संसाराचा मूलमंत्र’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.. महिला…

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 ला मुदतवाढ; आमदार दीपक केसरकर यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार..

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी “सिंधुरत्न समृद्ध योजना” या योजनेची तीन वर्षांची मुदत मार्च २०२५ मध्ये संपुष्टात आली होती. या योजनेला पुढील मुदतवाढ देण्यात यावी,…

एमआयटी’ – लाईफ ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर’ व ‘राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचा १२ मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा!

महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘यशदा’ या प्रशिक्षण केंद्रांनंतर एमआयटी, पुणे व राष्ट्रीय सरपंच संसदचे सर्वेसर्वा डॉ. राहुल कराड यांच्या संकल्पनेतून दौंड, पुणे येथे तब्बल दोनशे…

आजपासून कोकणामध्ये रंगणार शिगमोत्सवाची धूळ..

कोकणी माणूस कुठेही असला तरी दोन सणांना आवर्जून उपस्थित राहतोच एक म्हणजे गणेशोत्सव तर दुसरा म्हणजे शिगमोत्सव.हे दोन्ही सण कोकणी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचे मानले जातात. त्यात खास करून कोकणामध्ये शिगमोत्सवाची…

इथला शेतकरी, व्यापारी सहनशील मात्र…..

लांबलेला पाऊस, वातावरणातील बदल, अवेळी पडून गेलेला पाऊस, वन्य प्राणी यामुळे शेतकरी आणि आंबा आणि काजू व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला आहे.शेतकरी आणि लहान व्यापारी यांसाठी अस्मानी संकट हे नवीन नाहीत…

अवकाळी पावसाने आंबा व काजू बागायतदारांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष..

आंबा व काजू हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे पिके आहेत.ही पिके म्हणजे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन आहे.यावर्षी आंबा व काजूच्या झाडांना मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहर आला होता परंतु उशिरापर्यंत…

म्हापण ते वेंगुर्ला सागरी महामार्ग नादुरुस्त रस्ताचे काम लवकरच..

म्हापण ते वेंगुर्ला सागरी महामार्ग पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने वाहनधारकांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.याची दखल घेत जिल्हा परिषद म्हापण मतदार संघाच्या नवनिर्वाचित जि.प.सदस्या सौ.यज्ञा साळगांवकर,म्हापण पंचायत समिती मतदार…

सरपंचच कारभारी..

ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला होता. त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यासंदर्भात हालचाली चालू होत्या. मात्र आता शासन स्थरावरून एक निर्णय आला आहे. ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला आहे त्या ग्रामपंचायती वर सरपंच प्रशासक…

error: Content is protected !!