Category: मुंबई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांना विन्रम अभिवादन..

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विन्रम अभिवादन..

चांदा ते बांदा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जाळे; सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर..

पत्रकारांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, चांदा ते बांदा हे…

अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन..

अखेर रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा..

अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाचा राजीनामा दयावा लागल्यानंतर आता रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा द्यावा लागला. अशोक खरात यांना गुरुस्थानी मानल्यानंतर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला…

जगद्गुरु श्रीमंत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून बोरीवलीत महिलांना ‘सुखी संसाराचा मूलमंत्र’ विषयावर मार्गदर्शन..

मुंबईतील बोरीवली येथे महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जगद्गुरु श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आयोजित या कार्यक्रमात ‘सुखी संसाराचा मूलमंत्र’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.. महिला…

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 ला मुदतवाढ; आमदार दीपक केसरकर यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार..

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी “सिंधुरत्न समृद्ध योजना” या योजनेची तीन वर्षांची मुदत मार्च २०२५ मध्ये संपुष्टात आली होती. या योजनेला पुढील मुदतवाढ देण्यात यावी,…

एमआयटी’ – लाईफ ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर’ व ‘राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचा १२ मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा!

महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘यशदा’ या प्रशिक्षण केंद्रांनंतर एमआयटी, पुणे व राष्ट्रीय सरपंच संसदचे सर्वेसर्वा डॉ. राहुल कराड यांच्या संकल्पनेतून दौंड, पुणे येथे तब्बल दोनशे…

आजपासून कोकणामध्ये रंगणार शिगमोत्सवाची धूळ..

कोकणी माणूस कुठेही असला तरी दोन सणांना आवर्जून उपस्थित राहतोच एक म्हणजे गणेशोत्सव तर दुसरा म्हणजे शिगमोत्सव.हे दोन्ही सण कोकणी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचे मानले जातात. त्यात खास करून कोकणामध्ये शिगमोत्सवाची…

अवकाळी पावसाने आंबा व काजू बागायतदारांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष..

आंबा व काजू हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे पिके आहेत.ही पिके म्हणजे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन आहे.यावर्षी आंबा व काजूच्या झाडांना मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहर आला होता परंतु उशिरापर्यंत…

नवी मुंबईत प्रा. रूपेश पाटील यांची तोफ धडाडणार!, शिवरायांचे अनेक पैलू उलगडणार!

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते तथा शिव व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांचे१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त ‘शिवराय डोक्यावर नव्हे डोक्यात घ्यायला शिका!’ या विषयावर धगधगते व्याख्यान होणार आहे.केदार सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित)…

error: Content is protected !!