Category: कृषी

पाण्याची आणीबाणी..

जिथे पिकते तिथे विकलं जात नाही अशी एक म्हण आहे. हे लागू होतंय ते कोलगावातील पाण्या संदर्भात. कुणकेरी धरणाचे पाणी हे काही वर्षांपूर्वी कोलगाव गावाला मिळत होते. या धरणासाठी कोलगाव,…

सर्व्हिस रोडच्या निकृष्ट डागडुजीवर नगराध्यक्ष पारकर आक्रमक..

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका असलेल्या कंपनीकडून शहरातील सर्व्हिस रोडच्या डागडुजीचे काम सुरू असताना निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला. याची तात्काळ दखल घेत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शनिवारी रात्री…

सावंतवाडी बस स्थानक रेल्वे स्टेशन सोनुर्ली निगुडे एसटी बस सेवेचा शुभारंभ..

सावंतवाडी, रेल्वे स्टेशन, निगुडे, सोनुर्ली बांदा, अशा बस सेवा सुरू करा अशी मागणी निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे व लोकप्रतिनिधी केले होते या मागणीला यश.आज पासून 11 बस सेवा सुरू…

इथला शेतकरी, व्यापारी सहनशील मात्र…..

लांबलेला पाऊस, वातावरणातील बदल, अवेळी पडून गेलेला पाऊस, वन्य प्राणी यामुळे शेतकरी आणि आंबा आणि काजू व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला आहे.शेतकरी आणि लहान व्यापारी यांसाठी अस्मानी संकट हे नवीन नाहीत…

अवकाळी पावसाने आंबा व काजू बागायतदारांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष..

आंबा व काजू हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे पिके आहेत.ही पिके म्हणजे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन आहे.यावर्षी आंबा व काजूच्या झाडांना मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहर आला होता परंतु उशिरापर्यंत…

हिंदू म्हणून श्वास घेतोय याच श्रेय छत्रपती शिवरायांना- पालकमंत्री नितेश राणे

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ओळख दिली. हिंदू धर्मासाठी त्यांनी दिलेलं योगदान मोठ आहे. हिंदू म्हणून आपण श्वास घेतोय याच सगळं श्रेय छत्रपती शिवरायांना जात अस मत पालकमंत्री नितेश राणे यांनी…

error: Content is protected !!