पाण्याची आणीबाणी..
जिथे पिकते तिथे विकलं जात नाही अशी एक म्हण आहे. हे लागू होतंय ते कोलगावातील पाण्या संदर्भात. कुणकेरी धरणाचे पाणी हे काही वर्षांपूर्वी कोलगाव गावाला मिळत होते. या धरणासाठी कोलगाव,…
जिथे पिकते तिथे विकलं जात नाही अशी एक म्हण आहे. हे लागू होतंय ते कोलगावातील पाण्या संदर्भात. कुणकेरी धरणाचे पाणी हे काही वर्षांपूर्वी कोलगाव गावाला मिळत होते. या धरणासाठी कोलगाव,…
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका असलेल्या कंपनीकडून शहरातील सर्व्हिस रोडच्या डागडुजीचे काम सुरू असताना निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला. याची तात्काळ दखल घेत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शनिवारी रात्री…
सावंतवाडी, रेल्वे स्टेशन, निगुडे, सोनुर्ली बांदा, अशा बस सेवा सुरू करा अशी मागणी निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे व लोकप्रतिनिधी केले होते या मागणीला यश.आज पासून 11 बस सेवा सुरू…
लांबलेला पाऊस, वातावरणातील बदल, अवेळी पडून गेलेला पाऊस, वन्य प्राणी यामुळे शेतकरी आणि आंबा आणि काजू व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला आहे.शेतकरी आणि लहान व्यापारी यांसाठी अस्मानी संकट हे नवीन नाहीत…
आंबा व काजू हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे पिके आहेत.ही पिके म्हणजे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन आहे.यावर्षी आंबा व काजूच्या झाडांना मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहर आला होता परंतु उशिरापर्यंत…
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ओळख दिली. हिंदू धर्मासाठी त्यांनी दिलेलं योगदान मोठ आहे. हिंदू म्हणून आपण श्वास घेतोय याच सगळं श्रेय छत्रपती शिवरायांना जात अस मत पालकमंत्री नितेश राणे यांनी…